माझ्या कविता
अजय कुलकर्णी सात्रेकर
Friday, March 5, 2010
कुणी
तरी
असाव
कुणी
तरी
असाव
डोळ्यातील
अश्रु
पुसनार
टाकिचे
घाव
सोसणार
हृदयात
प्रेमाचा
अंकुर
फुलवणार
कुणी
तरी
असाव
क्षणात
सुखावणार
अन्तकरनात
विसावनार
मनाला
सुखावणार
कुणी
तरी
असाव
अंतर्मन जाणणार
अजय कुलकर्णी सात्रेकर बीड
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment